Blog

डाॅ.प्रकाश महानवर कुलगुरू व मा.खासदार रामराव वडकुते यांचा सत्कार सोहळा.

सत्कार सोहळा मंगळवार दिनांक २४/०३/२०२६
वेळ : सायंकाळी ०६वाजता
स्थळ:नानासाहेब कर्णवर पाटील निवास.
गोरडवाडी. ता.माळशिरस जि.सोलापूर.

महाराष्ट्र राज्यातील सर्व क्षेत्रातील साहित्य प्रेमीना कळवण्यात येते की डाॅ.प्रकाश महानवर कुलगुरू पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांची सहावे राष्ट्रीय आदिवासी धनगर साहित्य संमेलन चांदवड जि.नाशिक च्या अध्यक्ष पदी निवड झाली आहे. हे संमेलन शनिवार व रविवार दिनांक ११ व १२एप्रील २०२६ रोजी होत आहे. हे संमेलन होळकर शाहीच्या उपराजधानीत होत आहे व होळकरांच्या राजवाड्यात होत आहे. या ठिकाणी सुभेदार मल्हाराव होळकर आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वास्तव्य होते.तसेच हे साहित्य संमेलन पुण्यश्लोक श्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिजन्म शताब्दीनिमित्त होत आहे.

अशा या संमेलनाध्यक्ष पदी डॉ. प्रकाश महानवर कुलगुरु यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा संयोजन समिती मार्फत सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे व संमेलन नियोजन बैठक ही ठेवण्यात आली आहे. तसेच मा.रामराव वडकुते साहेब यांची खासदार म्हणून निवड झालेली आहे त्या साठी त्यांचा सत्कार करणार आहोत.

उपस्थित सर्व मान्यवरांसाठी सहभोजन कार्यक्रम ठेवलेला आहे. तरी या कार्यक्रमास हजर रहावे असे संयोजन समिती मार्फत :श्री बाळासाहेब कर्णवर पाटील उपाध्यक्ष श्री श्री सदगुरू साखर कारखाना राजेवाडी यांनी कळवले आहे .खालील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

डाॅ.प्रकाश महानवर कुलगुरु पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर.
श्री रामराव वडकुते नवनिर्वाचित खासदार. हिंगोली.
डाॅ. आर.डी. शेंडगे जनरल सर्जन उमरगा.
प्राचार्य आर एस चोपडे सर अध्यक्ष अहिल्या शिक्षण संस्था सांगली.
डाॅ.अभिमन्यु टकले संस्थापक आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य.
मा.ब्रम्हानंद पडळकर मा.सभापती सांगली.
श्री हणमंतराव चौरे शिवसेना नेते सातारा.
श्री संभाजीराव सुळ मा.संचालक डीसीसी बॅक लातूर.
श्री ज्ञानेश्वर ढोमणे सचिव साहित्य संमेलन
श्री गोविंद काळे सोलापूर. श्री उज्ज्वलकुमार माने लेखक पत्रकार सोलापूर.
श्री देवेंद्र मदने सर सोलापूर. प्राचार्य श्री बेडगनूर सर सोलापूर
श्री बापूसाहेब शिंदे संयोजक नाशिक.
भजनदास चोरमले चेअरमन.
नईम खान पठाण
प्रा.शिवाजी बंडगर सर माजी सभापती करमाळा.
डाॅ.मारूती पाटील
श्री आप्पासाहेब देशमुख मा.नगराध्यक्ष माळशिरस.

READ MORE
Blog

आमदार गोपीचंद पडळकर सहावे राष्ट्रीय आदिवासी धनगर साहित्य संमेलन चांदवड जि.नाशिक ला उद्घाटनास येणार.


प्राचार्य डाॅ अभिमन्यु टकले.

पश्चिम महाराष्ट्रातील राजकारण म्हणजे प्रस्थापित आणि घराणे शाहीचे राज्य. सत्तेच्या मस्तीत माजलेली घराणी आणि माजलेले प्रस्थापित. या माजलेल्या लोकांचे एकच तंत्र दिन दलित ओबीसी यांच्यात पश्चिम महाराष्ट्रात कोणीही नेता होवू द्यायचा नाही. सत्तेचा वापर करून खोटे गुन्हे दाखल करून बदनाम करुन , वेंळ आलीच तर एमपीडी करून नेते संपवले जात होते. किंवा आपल्यातलेच एखादा भुकंनारा श्वान सोडून नेते संपवने. अशा भयंकर व भयावह परिस्थितीत आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाचा जन्म झाला. मा.बापूसाहेब हटकर बदलापूर ठाणे यांची खूप मोठी ईच्छा की राज्यातील सर्व कार्य करणार्या लोकांनी एकत्र काम केले पाहीजे लढणार्याच्या बरोबर खंबीर पणे उभा राहीले पाहिजे. श्री बाळासाहेब कर्णवर पाटील, श्री हणमंतराव चौरे तात्या ,संभाजीराव सुळ आणि महाराष्ट्र राज्यातील अनेक राजकीय आणि समाज सेवकांची प्रबळ ईच्छा होती की मा.आमदार गोपीचंद पडळकर यांनी या साहित्य संमेलन चळवळीच्या उद्घाटनास यावे. आमदार गोपीचंद पडळकर हे जन्मानी कर्मानी लोक नेते आहेत. महाराष्ट्र राज्यातील घराणेशाहीतील नेते हे बनवलेले आणि लोकांवर जबरदस्ती लादलेले असंवेदनशील चिखलाच्या पुतळया सारखे नेते आहेत. Gopichand Padalkar is born leader and not made leader like established leaders.

मी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या सकाळी तक्रार निवारण लोकशाही दरबारात गेलो अनेक कार्य कर्ते आले होते. सगळ्यांचे आदरा तिथ्य करणारी टिम होती आमचे ही आदरातिथ्य केले.आम्ही बाळासाहेब कर्णवर पाटील ,उज्ज्वलकुमार माने मी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाचे निमंत्रण दिले . स्वतः आमदार गोपीचंद पडळकर यांनी माझा फेटा बांधून व शाल पांघरुण सत्कार केला. साहित्य संमेलन उद्घाटनास येण्याचे निमंत्रण स्वीकारले. त्यांचा लोकशाही दरबार पाहून असे वाटते की भाजप सरकारने धनगर समाजाला भाजप तर्फे कैबिनेट मंत्री पद दिलेले नाही. जर आमदार गोपीचंद पडळकर सारख्या आमदाराना कैबिनेट दर्जा मिळाला तर धनगर समाजाचेच नाहीतर सर्व जाती जमातीचे प्रश्न सोडवण्यास मदत होईल व सरकारचे लोक पाठबळ मजबूत होवू शकते.
आमदार गोपीचंद पडळकर यांचे मी आभार मानले. भेटी मुळे आनंद झाला.आमदार गोपीचंद पडळकर यांना खूप मोठा राजकीय पल्ला गाठण्या साठी शुभेच्छा.



प्राचार्य डाॅ.अभिमन्यु टकले संस्थापक आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य व अध्यक्ष धनगर धर्म पीठ महाराष्ट्र.

READ MORE
Blog

मा.प्रा. डाॅ.प्रकाश महानवर कुलगुरु यांचे आभार .

मा.प्रा.डाॅ.प्रकाश महानवर कुलगुरू पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांची सहावे राष्ट्रीय आदिवासी धनगर साहित्य संमेलन होळकर वाडा (रंग महाल) महाराष्ट्र राज्य च्या अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे .याची प्रचंड अशी दखल प्रिंट मिडीयाने घेतलेली आहे.

मिडीया हा लोकशाहीचा आरसा आहे.

दैनिक, व्रुत्त,साप्ताहिक ,मासिक, नैमित्तिक अंक हे समाजाचा आरसा आहे. सोसेल मिडीया आला असला तरी प्रिंट मिडीयाचे महत्त्व कमी झालेले नाही. सोसेल मिडीया हा उशीरा आला आणि स्टंट बाजीमुळे जन माणसातील विश्वास गमावत आहे.प्रिंट मिडीयाचे आभार.तसेच प्रा. डाॅ .प्रकाश महानवर कुलगुरु यांनी धनगर साहित्य संमेलन होळकर वाडा चांदवड जि.नाशिक अध्यक्ष पद स्विकारल्या बद्दल आभार.

प्राचार्य डॉ.अभिमन्यू टकले संस्थापक आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य.

धनगर धर्म पीठ महाराष्ट्र राज्य.

READ MORE
Blog

सहावे राष्ट्रीय आदिवासी धनगर साहित्य संमेलन चांदवड जि. नाशिक अध्यक्ष पदी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांची निवड

राष्ट्रीय आदिवासी धनगर साहित्य संमेलन शनिवार आणि रविवार दिनांक ११ व १२ एप्रिल २०२६ ला होळकर वाडा चांदवड जि. नाशिक येथे होत आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रकाश अण्णा महानवर यांची सहावे राष्ट्रीय आदिवासी धनगर साहित्य संमेलन चांदवड जि.नाशिक पदी निवड करण्यात आली आहे. प्राचार्य डॉ. अभिमन्यु टकले संस्थापक राष्ट्रीय आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य यांनी निवड जाहीर केली आहे.

तसेच हे साहित्य संमेलन होळकराची उपराजधानी होळकर वाडा चांदवड जि.नाशिक येथे होत आहे. संयोजक श्री बापूसाहेब शिंदे आहेत. कार्याध्यक्ष शिवाजी ढेपले आहेत. स्वागताध्यक्ष समाधान बागल आहेत.
प्राचार्य दत्तात्रय बारगळ सर कार्यवाहक आहेत.

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिजन्म शताब्दीनिमित्त होळकर वाडा चांदवड जि. नाशिक येथे दिनांक शनिवार व रविवार ११ व १२ एप्रील २०२६ रोजी हे आदिवासी धनगर साहित्य संमेलन होत आहे.

डॉ. प्रकाश महानवर हे मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेत वरिष्ठ प्राध्यापक व संचालक पदावर कार्यरत होते. ०१ जून १९६७ रोजी जन्मलेल्या प्रा. महानवर हे पॉलिमर तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. डॉ. प्रकाश महानवर हे शिक्षण क्षेत्रात २८ वर्षांपासून कार्यरत असून मुंबईतील रसायन तंत्रज्ञान संस्थेतील पॉलिमर आणि सरफेस इंजिनिअरिंग या विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. तिथे ते मानव संसाधन आणि विकास विभागाचे अधिष्ठाता म्हणूनही कार्यरत होते. डॉ.प्रकाश महानवर यांनी केमिकल व प्लास्टिक टेक्नॉलॉजीमधून बीएससी आणि एमएस्सी केले असून पॉलिमर क्षेत्रात पीएचडी केली आहे. त्यांच्या नावे पॉलिमर क्षेत्रात संशोधनपर ५ राष्ट्रीय आणि आतरराष्ट्रीय पेटंट्स असून २ पेटंट्ससाठी अर्ज केलेला आहे. १२ संशोधनपर शोधनिबंध, राष्ट्रीय उद्योगासाठी सल्लागार म्हणून कार्य. आजपर्यंत त्यांनी ११२ संशोधनपर शोधनिबंध लिहिले असून यातील अनेक शोधनिबंध आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांनी आजपर्यंत ३२ संशोधनपर प्रकल्प पूर्ण केले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली २१ विद्यार्थ्यांनी पीएचडी पूर्ण केली असून ९ विद्यार्थी पीएचडी करत आहेत. अनेक राष्ट्रीय उद्योगासाठी त्यांनी सल्लागार म्हणूनही कार्य केले आहे. त्यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सहभाग घेतला आहे. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांचे सदस्य आहेत. महाराष्ट्र अकॅडेमी ऑफ सायन्स आणि द कलर सोसायटीचे ते फेलो आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर चे कुलगुरू म्हणून कार्य करताना त्यांनी विद्यापीठ विकास व शैक्षणिक क्षेत्राचा विकास करत विद्यापीठाचे नावलौकीक देशात आणि प्रदेशात ही केले आहे. मूळचे देवडी (ता. माण, जि. सातारा) येथील डॉ. प्रकाश महानवर यांची कौटुंबिक परिस्थिती बेताचीच. त्यांच्याकडे अर्धा एकर शेती अन्‌ काही मेंढरे होती. आई-वडील दोघेही अशिक्षित असतानाही त्यांनी मुलांच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही हे विशेष. माळरानावर मेंढरे राखतच त्यांनी माध्यमिकपर्यंत शिक्षण पूर्ण केले. गावातून प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर डॉ. प्रकाश यांनी मानगड येथून माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. दहिवडी येथून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील उच्च शिक्षणासाठी ते मुंबईत आले. मुंबई विद्यापीठात विद्यार्थी म्हणून शिक्षण घेतले आणि त्याच विद्यापीठात नोकरीला लागले. विद्यापीठांमध्ये वेगवेगळ्या पदांवर काम करताना त्यांनी आपला वेगळा ठसा निर्माण केला आहे. त्यांच्या या असामान्य कर्तव्याची दखल घेत त्यांची अध्यक्ष पदावर निवड करण्यात आली आहे. त्यांच्यावर देशभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विद्यापीठात आज त्यांना अध्यक्ष पदाचे निवड पत्र देण्यात येत आहे. तरी महाराष्‍ट्र राज्‍यातील सर्व सामाजिक, शैक्षणिक साहित्‍यीक, सांस्‍कृतीक क्षेत्रातील मान्‍यवरांनी दिनांक ११ व १२ एप्रील २०२६ रोजी या बौध्‍दीक कार्यक्रमाचा लाभ घ्‍यावा. हे व्‍यासपीठ सर्व जाती धर्मासाठी मोफत व खुले असणार आहे.

खालील मान्यवरानी कुलगुरू डॉ.प्रकाश महानवर यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे.
प्राचार्य
डॉ.अभिमन्यु टकले संस्थापक सोलापूर,
मा.आमदार रामहरी रूपनवर अध्यक्ष.
अर्जुनदादा सलगर
सोलापूर मा.आमदार हरिदास भदे आकोला.
श्री बाळासाहेब कर्णवर पाटील माळशिरस,
क्रुष्णा बुरुंगले.
श्री हणमंतराव चौरे शिवसेना सातारा.
श्री सोमनाथ कर्णवर पाटील एपीआय मुंबई.
प्राचार्य आर. एस. चोपडे सर सांगली,
श्री बापूसाहेब हटकर.मुंबई अध्यक्ष धनगर धर्म पीठ.
श्री संभाजीराव सुळ उपाध्यक्ष लातूर,
डाॅ. आर डी शेंडगे सर जनरल सर्जन उमरगा.
डाॅ. हणमंतराव किणीकर न्युराॅलाॅजीस्ट लातूर.
मा.सुभाष बोंद्रे लेखक व वक्ते दैनिक दिव्य मराठी कार्यकारी संपादक महाराष्ट्र. संभाजीनगर
प्रा.यशपाल भिंगे नेते,वक्ते,लेखक नांदेड.
प्रा.संजय शिंगाडे सांगोला, प्रा.देवेंद्र मदने सर, प्रा.सिद्धारूढ बेडगनूर सर, गोविंद काळे वरिष्ठ साहित्यिक, उज्ज्वलकुमार माने लेखक व पत्रकार सोलापूर, समाधान बागल चांदवड स्वागताध्यक्ष . बिसलसिद्ध काळे
शिवाजी ढेपले कार्याध्यक्ष निफाड,
श्री बापूसाहेब शिंदे नाशिक. संयोजक.
श्री मच्छिंद्र बिडगर चांदवड.
श्री मुकुंद होळकर चांदवड.
श्री विनायक काळदाते.नाशीक
प्राचार्य दत्तात्रय बारगळ चांदवड. कार्यवाहक.
श्री ज्ञानेश्वर ढोमणे सर.सचिव.
श्री पांडुरंग रुपनवर उद्योजक सांगली राज्य उपाध्यक्ष.
श्री संजीवन खांडेकर सर ता.भूम मराठवाडा प्रमुख.
श्री बळवंतराव खोत सांगली.
श्री विष्णु माने नगरसेवक सांगली.
डाॅ स्नेहा सोनकाटे धाराशिव.
डाॅ . रक्षा महाजन लेखीका नागपूर.
श्री शरद चोरमले राज्य समन्वयक ईट.
श्री आमरजीत बारगळ राजे नंदूरबार.
प्राचार्य दत्तात्रय बारगळ चांदवड.
श्री भाऊसाहेब ओव्हाळ नाशिक.
श्री राघवेंद्र गावडे उमरगा.
प्रा.शिवाजी बंडगर सभापती करमाळा.
डाॅ मधुकर सलगरे लेखक लातूर. झ
एडव्होकेट अभिमान हाके पाटील मुंबई.
श्री नागू विरकर मुंबई.
श्री गणेश पुजारी पुणे.
श्री अंकुश भांड पुणे.
प्रा.नजन सर पुणे.
मा.सुभाष पाटील खेमनार शिर्डी.
श्री खंडु महानवर मुंबई.
श्री भारत कवीतके साहित्यिक मुंबई.
प्राचार्य कुंडलिक आलदर सर सांगोला.
श्री बाळासाहेब टकले करमाळा.
श्री अंगद देवकते करमाळा.
श्री बालाजी पेठेकर कवी नांदेड.
श्री शिवाजी कोनापूरे पत्रकार नांदेड.
डाॅ.अनिल दुधभाते नेत्र तज्ञ पुणे.
डाॅ. नितीन वाघमोडे IRS मुंबई.
प्रा.डाॅ महेश चौरे आंबेजोगाई
श्री व्यंकटेश चामनर सर आंबेजोगाई.
श्री रामदास कोकरे उपायुक्त नवी मुंबई.
श्री पवन थोटे यवतमाळ.
श्री प्रभाकर दिवनाले महाराज लेखक आकोला.
श्री लक्ष्मण सरोदे पत्रकार आकोला.
श्री मल्हारी नवले चोराखळी.श्री प्रवीण काकडे कराड
श्री राजू लोणारी नगराध्यक्ष ता.येवला जी.नाशिक.
डाॅ.अरुण गावडे ठाणे ईजिंनियर धुळाशेठ शेंडगे बेंगलोर.
श्री चंद्रकांत हजारे प्रवक्ते, पत्रकार, समाज सेवक आंबेजोगाई
श्री सुनिल नवले पुणे
श्री विक्रम भैय्या ढोणे जत बिरु शेजाळ सांगली.

READ MORE
Blog

सहावे राष्ट्रीय आदिवासी धनगर साहित्य संमेलन चांदवड जि. नाशिक अध्यक्ष पदी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांची निवड

राष्ट्रीय आदिवासी धनगर साहित्य संमेलन शनिवार आणि रविवार दिनांक ११ व १२ एप्रिल २०२६ ला होळकर वाडा चांदवड जि. नाशिक येथे होत आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रकाश अण्णा महानवर यांची सहावे राष्ट्रीय आदिवासी धनगर साहित्य संमेलन चांदवड जि.नाशिक पदी निवड करण्यात आली आहे. प्राचार्य डॉ. अभिमन्यु टकले संस्थापक राष्ट्रीय आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य यांनी निवड जाहीर केली आहे.

तसेच हे साहित्य संमेलन होळकराची उपराजधानी होळकर वाडा चांदवड जि.नाशिक येथे होत आहे. संयोजक श्री बापूसाहेब शिंदे आहेत. कार्याध्यक्ष शिवाजी ढेपले आहेत. स्वागताध्यक्ष समाधान बागल आहेत.

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिजन्म शताब्दीनिमित्त होळकर वाडा चांदवड जि. नाशिक येथे दिनांक शनिवार व रविवार ११ व १२ एप्रील २०२६ रोजी हे आदिवासी धनगर साहित्य संमेलन होत आहे.

डॉ. प्रकाश महानवर हे मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेत वरिष्ठ प्राध्यापक व संचालक पदावर कार्यरत होते. ०१ जून १९६७ रोजी जन्मलेल्या प्रा. महानवर हे पॉलिमर तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. डॉ. प्रकाश महानवर हे शिक्षण क्षेत्रात २८ वर्षांपासून कार्यरत असून मुंबईतील रसायन तंत्रज्ञान संस्थेतील पॉलिमर आणि सरफेस इंजिनिअरिंग या विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. तिथे ते मानव संसाधन आणि विकास विभागाचे अधिष्ठाता म्हणूनही कार्यरत होते. डॉ.प्रकाश महानवर यांनी केमिकल व प्लास्टिक टेक्नॉलॉजीमधून बीएससी आणि एमएस्सी केले असून पॉलिमर क्षेत्रात पीएचडी केली आहे. त्यांच्या नावे पॉलिमर क्षेत्रात संशोधनपर ५ राष्ट्रीय आणि आतरराष्ट्रीय पेटंट्स असून २ पेटंट्ससाठी अर्ज केलेला आहे. १२ संशोधनपर शोधनिबंध, राष्ट्रीय उद्योगासाठी सल्लागार म्हणून कार्य. आजपर्यंत त्यांनी ११२ संशोधनपर शोधनिबंध लिहिले असून यातील अनेक शोधनिबंध आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांनी आजपर्यंत ३२ संशोधनपर प्रकल्प पूर्ण केले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली २१ विद्यार्थ्यांनी पीएचडी पूर्ण केली असून ९ विद्यार्थी पीएचडी करत आहेत. अनेक राष्ट्रीय उद्योगासाठी त्यांनी सल्लागार म्हणूनही कार्य केले आहे. त्यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सहभाग घेतला आहे. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांचे सदस्य आहेत. महाराष्ट्र अकॅडेमी ऑफ सायन्स आणि द कलर सोसायटीचे ते फेलो आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर चे कुलगुरू म्हणून कार्य करताना त्यांनी विद्यापीठ विकास व शैक्षणिक क्षेत्राचा विकास करत विद्यापीठाचे नावलौकीक देशात आणि प्रदेशात ही केले आहे. मूळचे देवडी (ता. माण, जि. सातारा) येथील डॉ. प्रकाश महानवर यांची कौटुंबिक परिस्थिती बेताचीच. त्यांच्याकडे अर्धा एकर शेती अन्‌ काही मेंढरे होती. आई-वडील दोघेही अशिक्षित असतानाही त्यांनी मुलांच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही हे विशेष. माळरानावर मेंढरे राखतच त्यांनी माध्यमिकपर्यंत शिक्षण पूर्ण केले. गावातून प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर डॉ. प्रकाश यांनी मानगड येथून माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. दहिवडी येथून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील उच्च शिक्षणासाठी ते मुंबईत आले. मुंबई विद्यापीठात विद्यार्थी म्हणून शिक्षण घेतले आणि त्याच विद्यापीठात नोकरीला लागले. विद्यापीठांमध्ये वेगवेगळ्या पदांवर काम करताना त्यांनी आपला वेगळा ठसा निर्माण केला आहे. त्यांच्या या असामान्य कर्तव्याची दखल घेत त्यांची अध्यक्ष पदावर निवड करण्यात आली आहे. त्यांच्यावर देशभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विद्यापीठात आज त्यांना अध्यक्ष पदाचे निवड पत्र देण्यात येत आहे. तरी महाराष्‍ट्र राज्‍यातील सर्व सामाजिक, शैक्षणिक साहित्‍यीक, सांस्‍कृतीक क्षेत्रातील मान्‍यवरांनी दिनांक ११ व १२ एप्रील २०२६ रोजी या बौध्‍दीक कार्यक्रमाचा लाभ घ्‍यावा. हे व्‍यासपीठ सर्व जाती धर्मासाठी मोफत व खुले असणार आहे.

खालील मान्यवरानी कुलगुरू डॉ.प्रकाश महानवर यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे.प्राचार्य
डॉ.अभिमन्यु टकले संस्थापक सोलापूर,
मा.आमदार रामहरी रूपनवर अध्यक्ष.
मा.आमदार हरिदास भदे आकोला.
श्री बाळासाहेब कर्णवर पाटील माळशिरस,
श्री हणमंतराव चौरे शिवसेना सातारा.
श्री सोमनाथ कर्णवर पाटील एपीआय मुंबई.
प्राचार्य आर. एस. चोपडे सर सांगली,
श्री बापूसाहेब हटकर.मुंबई अध्यक्ष धनगर धर्म पीठ.
श्री संभाजीराव सुळ उपाध्यक्ष लातूर,
डाॅ. आर डी शेंडगे सर जनरल सर्जन उमरगा.
डाॅ. हणमंतराव किणीकर न्युराॅलाॅजीस्ट लातूर.
मा.सुभाष बोंद्रे लेखक व वक्ते दैनिक दिव्य मराठी कार्याध्यक्ष महाराष्ट्र. संभाजीनगर
प्रा.यशपाल भिंगे नेते,वक्ते,लेखक नांदेड.
प्रा.संजय शिंगाडे सांगोला, प्रा.देवेंद्र मदने सर, प्रा.सिद्धारूढ बेडगनूर सर, गोविंद काळे वरिष्ठ साहित्यिक, उज्ज्वलकुमार माने लेखक व पत्रकार सोलापूर, समाधान बागल चांदवड स्वागताध्यक्ष . बिसलसिद्ध काळे
शिवाजी ढेपले कार्याध्यक्ष निफाड, श्री बापूसाहेब शिंदे नाशिक. संयोजक. श्री मच्छिंद्र बिडगर चांदवड. श्री मुकुंद होळकर चांदवड. श्री विनायक काळदाते.
श्री ज्ञानेश्वर ढोमणे सर.सचिव.
श्री पांडुरंग रुपनवर उद्योजक सांगली राज्य उपाध्यक्ष.
श्री संजीवन खांडेकर सर ता.भूम मराठवाडा प्रमुख.
श्री बळवंतराव खोत सांगली.
श्री विष्णु माने नगरसेवक सांगली.
डाॅ स्नेहा सोनकाटे धाराशिव.
डाॅ . रक्षा महाजन लेखीका नागपूर.
श्री शरद चोरमले राज्य समन्वयक ईट.
श्री आमरजीत बारगळ राजे नंदूरबार.
प्राचार्य दत्तात्रय बारगळ चांदवड.
श्री भाऊसाहेब ओव्हाळ नाशिक.
श्री राघवेंद्र गावडे उमरगा.
प्रा.शिवाजी बंडगर सभापती करमाळा.
डाॅ मधुकर सलगरे लेखक लातूर. झ
एडव्होकेट अभिमान हाके पाटील मुंबई.
श्री नागू विरकर मुंबई.
श्री गणेश पुजारी पुणे.
श्री अंकुश भांड पुणे.
प्रा.नजन सर पुणे.
मा.सुभाष पाटील खेमनार शिर्डी.
श्री खंडु महानवर मुंबई.
श्री भारत कवीतके साहित्यिक मुंबई.
प्राचार्य कुंडलिक आलदर सर सांगोला.
बाळासाहेब टकले करमाळा.
श्री अंगद देवकते करमाळा.
श्री बालाजी पेठेकर कवी नांदेड.
श्री शिवाजी कोनापूरे पत्रकार नांदेड.डाॅ.अनिल दुधभाते नेत्र तज्ञ पुणे.
डाॅ. नितीन वाघमोडे IRS मुंबई.
प्रा.डाॅ महेश चौरे आंबेजोगाई
श्री व्यंकटेश चामनर सर आंबेजोगाई.
श्री रामदास कोकरे उपायुक्त नवी मुंबई.
श्री पवन थोटे यवतमाळ.
श्री प्रभाकर दिवनाले महाराज लेखक आकोला.
श्री लक्ष्मण सरोदे पत्रकार आकोला.
श्री मल्हारी नवले चोराखळी.

READ MORE
Blog

रविवार धनगर साहित्य संमेलनाची चांदवड जि.नाशिक येथे राज्य स्तरीय बैठक

सर्व क्षेत्रातील साहित्यीक लोकांना कळवण्यात येते की राष्ट्रीय आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य ची बैठक होळकर वाडा चांदवड जि.नाशिक महाराष्ट्र येथे रविवार दिनांक ८|३|२०२६ रोजी सकाळी बैठक आयोजित करण्यात आली आहे. बैठक साहित्य संमेलन अध्यक्ष पदावर शिक्का मोर्तब करण्या साठी व साहित्य सम्मलेन तारीख ठरवण्या साठी व संमेलनाची पूर्व तयारी करण्या साठी बैठक आयोजित करण्यात आली आहे. साहित्य संमेलन व्यासपीठ सर्व क्षेत्रातील साहित्यीका साठी व सर्व जाती धर्मातील साहित्यीक साठी खुले आहे. सर्वानी सहभागी व्हावे संयोजन समिती मा. आमदार रामहरी रूपनवर अध्यक्ष. माळशिरस.

श्री समाधान बागल चांदवड
श्री गणेश निंबाळकर चांदवड
श्री मुकुंदराजे होळकर. चांदवड, जि.नाशिक
श्री विनायक काळदाते चांदवड
श्री मच्छिंद्र बिडगर चांदवड.
श्री ज्ञानेश्वर ढोमणे अमरावती.
प्रा. डॉ. अभिमन्यू टकले- संस्थापक अध्यक्ष सोलापूर
प्राचार्य आरएस. चोपडे सर सांगली
श्री संभाजीराव सूळ लातूर
श्री बाळासाहेब पाटील कर्णवर माळशिरस
श्री गोविंद काळे- सोलापूर.
प्रा. देवेंद्र मदने सोलापूर लेखक व वक्ते
प्रा. सिद्धारूढ बेडगनूर माजी मुख्याध्यापक सोलापूर.
श्री उज्वलकुमार माने – लेखक व पत्रकार सोलापूर.
श्री पांडुरंग रुपनवर सांगली कार्याध्यक्ष.
श्री बिसलसिद्ध काळे प्रसिद्धीप्रमुख राष्ट्रीय आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य

READ MORE
Blog

डाॅ.प्रकाश महानवर कुलगुरू व डाॅ श्रीपाल सबनीस सहावे आदिवासी धनगर साहित्य संमेलन चांदवड जि.नाशिक येथे येणार

सहावे राष्ट्रीय आदिवासी धनगर साहित्य संमेलन हे होळकर वाडा ता. चांदवड जि.नाशिक येथे होणार आहे. या संदर्भात डाॅ.प्रकाश महानवर कुलगुरु पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांची भेट घेण्यात आली .साहित्य संमेलन अध्यक्ष पद व सहभागी साहित्यिक या विषयावर त्यांनी चर्चा केली. साहित्य संमेलनात सक्रिय सहभागी होणार असल्याचे सांगीतले. तसेच डाॅ श्रीपाल सबनीस अध्यक्ष ८९वे अखील भारतीय मराठी साहित्य संमेलन यांचीही भेट घेतली.

ते पुस्तक प्रकाशन कार्यक्रमा निमीत्त सोलापूर ला आले होते. भेटी दरम्यान विविध विषयांवर चर्चा केली त्यांनीही चांदवड जि.नाशिक येथे साहित्य संमेलनाला सक्रिय रित्या येणार असल्याचे सांगीतले. डाॅ.श्रीपाल सबनीस सरांना थोडक्यात साहित्य संमेलनाची रुपरेषा सांगीतली. आपले चांदवड चे सहावे संमेलन दोन दिवसाचे असेल. सकाळी दोन तास साहित्य दिंडी होईल.नंतर तीन ते चार तास साहित्य संमेलन उद्घाटन सोहळा होईल. उद्घाटन सोहळ्यात पुस्तक प्रकाशन, राज्यातील पाच लोकांचा पुरस्कार व कौतुक सोहळा होईल व मान्यवरांची मार्गदर्शन व व्याख्याने होतील.

नंतर विविध विषयांवर दोन परिसंवाद होतील. सांयकाळी कविसंमेलन होईल. दुसर्या दिवसी परिसंवाद उद्घाटन होतील. वक्त्यांची व्याख्याने होतील.सांयकांळी तीन ते पाच या वेळेत साहित्य संमेलन समारोप सोहळा होईल. समारोपात मान्यवर सत्कार व मार्गदर्शन होईल. समाजाच्या विविध प्रश्नांवर ठराव मांडले जातील . आभार प्रदर्शन करून संमेलन समारोप होईल. या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक सहभागीचा सत्कार केला जाईल . सर्व साहित्यीकांना प्रमाण पत्र दिले जाईल. साहित्य संमेलनातून जमातीच्या अनेक चळवळीचे प्रश्न मांडले आणि प्रश्न मार्गी लावले आहेत.
या वेळेस खालील मान्यवर उपस्थित होते.

श्री बाळासाहेब कर्णवर पाटील माळशिरस.
श्री उज्ज्वलकुमार माने पत्रकार, लेखक ,संपादक.
प्राचार्य डाॅ.अभिमन्यु टकले संस्थापक राष्ट्रीय आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य.
बिसलसिद्ध काळे पत्रकार.

प्रसिद्धी प्रमुख आदिवासी धनगर साहित्य संमेलन होळकर वाडा चांदवड जि.नाशिक. तसेच राज्यातील शैक्षणिक, साहित्यीक, सांस्कृतिक, सर्व क्षेत्रातील कलाकारांनी ,कवी , वक्ते यांनी आपली नावे खालील मान्यवरांकडे कळवावीत.या क्रांतिकारक व लोक चळवळीत सहभागी व्हावे. आपली चळवळीचे अनुकरण राज्यात झाले पाहिजे . आपली साहित्य संमेलने अनेक ठिकाणी प्रतीक्षेत आहेत. करमाळा, आमरावती, यवतमाळ , उस्मानाबाद , औरंगाबाद ,ठाणे,सांगली, महाबळेश्वर, बेॅगलोर. ईदौंर येथे संमेलन घ्यावे अशी अनेकांची जनतेतून मागणी आहे.अशा जनसामान्यांना आपल्या वाटणार्या चळवळीत सामील व्हा.लिहीते व्हा.बोलते व्हा.गाते रहा.अनेक नावे आली आहेत. आपणही खालील मान्यवरांकडे नावे कळवा.

श्री गोविंद काळे वरिष्ठ कवी,लेखक सोलापूर. 8459874278.
श्री ज्ञानेश्वर ढोमणे सर, आमरावती.
राज्य सचिव. धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य फोन 9423434223
श्री बापूसाहेब हटकर.मुंबई. कवी,लेखक, नाटककार, अध्यक्ष धर्म पीठ. फोन:7710020069
श्री बिसलसिद्ध काळे लेखक व पत्रकार सोलापूर. प्रसिद्धी प्रमुख आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य. फोन:9921018221
श्री उज्ज्वलकुमार माने लेखक पत्रकार 9922424619
श्री समाधान बागल स्वागत अध्यक्ष 9373531094
श्री बाळासाहेब कर्णवर पाटील 7798987001

जास्तीत जास्त ग्रुपवर पाठवण्यात यावे.

READ MORE
Blog

आपल्या हक्काच्या व्यासपीठात सहभागी होण्यासाठी सामाजिक, साहित्य, सांस्कृतिक, शैक्षणिक, कला, प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांनी आपली नावे कळवावेत

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर त्रिजन्म शताब्दीनिमित्त आपले सहावे राष्ट्रीय धनगर साहित्य संमेलन रंगमहाल ता.चांदवड जि.नाशिक महाराष्ट्र राज्य येथे घेण्यात येणार आहे. मान्यवराच्या तारखा मिळाल्या की चांदवडचे संयोजन टिम बरोबर बैठक आयोजित करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे पुर्ण नियोजन झाले की कार्यक्रम पत्रिका तयार केली जाणार आहे व मगच संमेलनाची तारीख जाहीर करण्यात येणार आहे.

साहित्य संमेलनाच्या पहिल्याच बैठकीत होळकर वाडा, रंगमहाल महाराष्ट्र राज्याच्या ऐतिहासिक, राजकीय पटलावर आला. चांदवडच्या मुद्रण प्रसार माध्यमांनी खूपच उचलून धरले.चांदवड होळकर शाहीची उपराजधानी असल्यामुळे व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची त्रिजन्म शताब्दीनिमित्त धनगर साहित्य संमेलन होणार असल्याने संमेलनाला आणखीनच वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.

या संमेलनाची उत्सूकता खूपच वाढलेली आहे.अनेक लोकांचे फोन येत आहेत.आपले हे व्यासपीठ सर्व क्षेत्रातील ,सर्व जाती धर्मातील बौद्धीका साठी खुले आहे. साहित्य संमेलनाला उशीर होण्याचे कारण नगरपरिषद, महानगरपालिका, पंचायत व जि.प. निवडणूका होत्या. साहित्य संमेलन हे जमाती साठी क्रांतीकारी आणि ऐतिहासिक निर्णय आहे. साहित्य संमेलन घेण्या साठी अनेक मान्यवर तयार आहेत. अनेक तरुण पुढे येत आहेत. त्यातीलच एक तरुण श्री समाधान बागल हे तरूण आहेत. तसेच नाशिक मधील अनेक लोक संपर्कात आहेत. तसेच संमेलन यशस्वी करण्यात सर्वात महत्वाचा घटक म्हणजे राज्यातील सर्व पत्रकार, सर्व क्षेत्रातील साहित्यीक आहेत.

लोकशाही असो की राजे शाही असो साहित्य आणि वक्तृत्व हे शस्त्र आहेत ते राज्याचे, देशाचे तक्त बदलतात ,समाज परिवर्तन करतात. अशा या चळवळीत सहभागी होण्या साठी सर्व क्षेत्रातील साहित्यीकांनी आपली नावे कळवावेत. सर्व क्षेत्रातील अनेक दिग्गज आपल्या संमेलनात सहभागी पूर्वी झाले आहेत आणि आता ही होणार आहेत. चुकून कोणी राहू नये. लवकरच साहित्य संमेलन अध्यक्ष आणि साहित्य संमेलन तारीख जाहीर करण्यात येणार आहे.
आपल्या जमातीचा आवाज राज्याच्या आणि देशाच्या काना कोपऱ्यातून घुमन्या साठी एकमेव व्यासपीठ राष्ट्रीय धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य चांदवड जि.नाशिक.तरी राज्यातील सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी या आपल्या हक्काच्या व्यासपीठात सामील व्हावे.
खालील मान्यवराकडे फोन करुन नावे कळवावीत.

श्री गोविंद काळे
वरिष्ठ कवी,लेखक सोलापूर. 8459874278.
श्री ज्ञानेश्वर ढोमणे सर आमरावती.
राज्य सचिव. धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य
फोन 9423434223.
श्री बापूसाहेब हटकर.मुंबई. कवी,लेखक, नाटककार, अध्यक्ष धर्म पीठ.
फोन:7710020069,
श्री बिसलसिद्ध काळे लेखक व पत्रकार सोलापूर. प्रसिद्धी प्रमुख आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य.
फोन:9921018221′
श्री उज्ज्वलकुमार माने लेखक पत्रकार 9922424619
श्री समाधान बागल स्वागत अध्यक्ष
9373531094
श्री बाळासाहेब कर्णवर पाटील
7798987001

जास्तीत जास्त ग्रुपवर पाठवण्यात यावे.

READ MORE
Blog

सहावे राष्ट्रीय आदिवासी धनगर साहित्य संमेलन चांदवड जि.नाशिक साठी अध्यक्ष निवडी बाबत.

सर्व क्षेत्रातील मान्यवराना कळवण्यात येत आहे की सहावे आदिवासी धनगर साहित्य संमेलन हे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची उपराजधानी होळकर वाडा,रंगमहाल चांदवड जि.नाशिक या ठिकाणी घेण्यात येणार आहे.

आपण साहित्य संमेलन स्थळ जाहीर केले आणि सर्व महाराष्ट्र राज्याचे लक्ष या सुंदर अशा रंगमहालाकडे लागले. या बद्दल दैनिक प्रिंट मिडीयात राजस्तरीय लेख लिहिले गेले आणि राज्यातील आणि देशातील अनेक विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या ठिकाणी भेटी दिल्या. हा रंगमहाल पर्यटन स्थळ म्हणून उदयाला येत आहे.संमेलन जाहीर केल्या नंतर अनेक निवडूनूका आल्या त्यामुळे संमेलनाला घेण्या साठी उसीर झाला आहे. देशभरातून आणि राज्यातून ही अनेक मान्यवरांना या साहित्य संमेलनाची उत्सुकता आहे.
तसेच देशभरातून हे संमेलन घेण्यासाठी अनेक प्रस्ताव येत आहेत.

यी ठिकाणी होणार्या साहित्य संमेलनासाठी अध्यक्ष निवड करणे गरजेचे आहे. आपले साहित्य संमेलन हे सर्व क्षेत्रातील सर्वसामान्य लोकांसाठी व सर्व जाती धर्मा साठी खुले असते. आपल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कसे असावेत मा.संजय सोनवणी लेखक ईतिहास संशोधक यांच्या सारखे उच्च कोटीचे बौद्धिक समाजा साठी,लेखनी साठी आयुष्य समर्पण केलेले असावेत. मा.प्राचार्य आर एस चोपडे सर यांच्या सारखे असावेत. प्राचार्य आर एस चोपडे सर यांनी अनेक ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संस्था काढल्या या साठी आपल्या आयुष्याचा यज्ञ केला.

अध्यक्ष मा.आमदार रामहरी रुपनवर यांच्या सारखे असावेत ज्यांनी सर्व आयुष्य सामाजिक, राजकीय, साहित्यिक प्रबोधना साठी घालवले.

आपले सर्व अध्यक्ष उच्च विद्याविभूषीत, समाजा साठी समर्पित, सर्व सामान्य माणसाला आपले वाटणारे साहित्यिक क्षेत्रा बरोबर सामाजिक संवेदनशील असनारे असे आहेत व असावेत.अध्यक्ष पदा साठीचे मान्यवर हे,पत्रकारीता, साहित्य,संस्कृती, शिक्षण, प्रशासन, राजकारण किंवा कोणत्याही क्षेत्रातील असावेत त्यांनी समाजा साठी लेखन प्रबोधन केलेले असावे.

मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या सर्व विभागातून अध्यक्ष पदासाठी नाव सुचवावे. तसेच अध्यक्ष पदाची निवड झाल्यानंतरच साहित्य संमेलनाचे विषय व पुरस्कार निवड समिती जाहीर केली जाईल. तरी राज्यातील सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी या आपल्या हक्काच्या व्यासपीठात सामील व्हावे.

खालील मान्यवराकडे फोन करुन नावे कळवावीत.
श्री गोविंद काळे
वरिष्ठ कवी,लेखक सोलापूर. 8459874278.
श्री ज्ञानेश्वर ढोमणे सर
आमरावती.
राज्य सचिव. धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य
फोन 9423434223.
श्री बापूसाहेब हटकर.मुंबई. कवी,लेखक, नाटककार, अध्यक्ष धर्म पीठ.
फोन:7710020069,
श्री बिसलसिद्ध काळे लेखक व पत्रकार सोलापूर. प्रसिद्धी प्रमुख आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य.
फोन:9921018221′

READ MORE
Blog

सहावे आदिवासी धनगर साहित्य संमेलन ता.चांदवड जि.नाशिक हे अभूतपूर्व होणार.

रविवार दिनांक ११/५/२०२५रोजी रंगमहाल ता.चांदवड जि.नाशिक येथे साहित्य संमेलन घेण्या साठी नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती. मोजकेच मान्यवर निमंत्रित केले होते.आयोजक होते दोन छावे श्री गणेश निंबाळकर, श्री समाधान बागल दोघे मित्र. मार्गदर्शक होते विनायक काळदाते. समाधान बागल आणि गणेश निंबाळकर हे हाडाचे समाज सेवक व प्रहार चे कार्येकर्ते आहेत. सामान्य कुटुंबातील ते पैशाने खूप श्रीमंत नाहीत. पण ते सामाजिक आणि राजकीय द्रुष्टया खूप श्रीमंत आहेत. कमी वयात त्यांनी समाज सेवेने अनेक लोक जोडले आहेत. गणेश निंबाळकर यांनी विधानसभा लढली आणि दोन नंबर ची ५६००० हजार छप्पन हजार मतदान घेतले. एकाकी लढून बाजार समितीत संचालक म्हणून निवडून आले आहेत. जनता हीच यांची श्रीमंती आहे. यांना लहान वयात नाशिक जिल्ह्य़ात कर्तव्याने प्रसिद्धी मिळाली आहे.

या ठिकाणी दुसरा एक चांगला अनुभव आला तो म्हणजे चांदवड चा चौथा स्तंभ म्हणजे प्रिंट मिडीयाचे पत्रकार. चांदवड ची पत्रकारीता म्हणजेच समाजाच्या प्रश्नाचा आरसाच. साहित्य संमेलनाच्या एका बैठकीतच चांदवड चा रंगमहाल (होळकर राजवाडा) महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक आणि राजकीय पटलावर आला.पत्रकार गुजराथी यांनी ३०मे२०२५चा रंगमहालावरील लेख दैनिक लोकमत ने राज्य स्तरीय प्रसिद्ध केला. सर्व महाराष्ट्र राज्याने तो वाचला.
चांदवड ही पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची उपराजधानी. या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी स्वत:चे टाकसाळ ,नाणी तयार करण्याचा कारखाना उभारला होता.या ठिकाणी आयुध निर्माण कारखाना उभारला. रेणुका माता मंदिर जिर्णोद्धार केला. सर्वात महत्वाचे तिनशे वर्षां पूर्वी फक्त सागवान चे लाकूड वापरून सुंदर देखना असा रंगमहाल (राजवाडा) उभारला. ताजमहाल हा संगमरवरी फरशीने बांधकाम करून उभारण्यात आला.पण नैसर्गिक रित्या सागवानी लाकडावर सुंदर कोरीव नक्षीकाम करून उभारलेला हा रंगमहाल वास्तू कला आणि निसर्गाचा एक उक्त्रुष्ट सांस्कृतिक संगमच आहे.

धनगर समाजाचा ईतिहास आणि संस्कृती खुप मोठी आहे हे जपन्या साठी ,वारसा पुढे चालवण्या साठी साहित्य संमेलनाची गरज असते. साहित्य संमेलनासाठी, कला, साहित्यिक, शैक्षणिक क्षेत्र,ईतिहास, संशोधन, मिडीया,राजाश्रय याची आवश्यकता असते. वारसा चालवणारे वारस, सजग,बौद्धीक, नसतील फक्त गप्पा मारणारे असतील तर अतिक्रमण करुन किंवा झाकून ईतिहास नष्ट केला जातो.आज राजा हल सातवाहन पासून,चंद्रगुप्त मौर्य, आशोक सम्राट, होळकर शाही, शिंदे,भोसले, मा.स्वर्गीय शिवाजीराव शेंडगे , मा.आमदार गणपतराव देशमुख पर्यंत चा ऐतिहासिक वारसा आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य हे चालवत आहे. चांदवड चे साहित्य संमेलन अभूतपूर्व होणार. धनगर जमातीचे एकमेव राष्ट्रीय व्यासपीठ आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य हेच आहे. लवकरच आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्याचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्यात कोणतेही शासन धनगर जमातीला सक्षम करणार नाहित. देशातील लोकशाही संपत असताना
साहित्य संमेलनाची आणि देशातील सजग लोकांची जबाबदारी वाढत असते.आज देशात धर्मशाही आहे.राज्यात छुपा राजकीय जातीवाद होता तो आता उघड झाला आहे.राज्यात जमातीचे अनेक सामाजिक कार्य कर्ते आहेत पण त्यांनाही संरक्षण नाही. अनेक राजकीय कार्य कर्ते आहेत. त्यांनाही संरक्षण नाही. राज्यात एखादी संरक्षण समिती असायला पाहिजे.तरुणानी पुढे येऊन अशी एखादी समिती, परिषद स्थापन करावी.
लवकरच आदिवासी धनगर साहित्य संमेलन चांदवड महाराष्ट्र राज्य साठी अध्यक्ष निवड करण्यात येणार आहे नावे सुचवावीत. तसेच लवकरच संमेलनाची तारीख जाहीर करण्यात येणार आहे. सहावे आदिवासी धनगर साहित्य संमेलन चांदवड महाराष्ट्र राज्य हे अभूतपूर्व होणार हे नक्कीच. तसेच साहित्य संमेलना मध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क करावा.

साहित्य संमेलन बैठकीस खालील मान्यवर उपस्थित होते व सर्वांनी मार्गदर्शन केले आहे.
श्री आर एस चोपडे सर. श्री संभाजीराव सुळ. श्री बाळासाहेब कर्णवर पाटील. श्री विनायक काळदाते, श्री समाधान बागल. श्री गणेश निंबाळकर.
श्री सोमनाथ कर्णवर पाटील.
श्री ज्ञानेश्वर ढोमणे,श्री ज्ञानेश्वर ढेपले,श्री मच्छिंद्र बिडगर, श्री मुकुंद होळकर .श्री बिसलसिद्ध काळे. चांदवड चे सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते.

लेखक:
प्राचार्य डाॅ.अभिमन्यू टकले.
प्रसिद्धी प्रमुख: श्री बिसलसिद्ध काळे पत्रकार.

READ MORE