आदीवासी धनगर साहित्य संमेलनाला उपस्थित राहा
चौथे आदिवासी धनगर साहित्य संमेलन शनिवार व रविवार दिनांक २३ व २४ जुलै २०२२ रोजी सांगोला जि.सोलापुर येथे होणार आहे. या साहित्य संमेलनाला देशभरातून जास्तीत जास्त समाज बांधव, भगिनींनी उपस्थित राहण्याचे आव्हान धनगर अधिकारी कर्मचारी संघटनेचे पवन थोटे यांनी केले, या साहित्य संमेलन संस्थापक डॉ. अभिमन्यु टकले आहेत,या संमेलनाचे अध्यक्ष श्री.आर.एस.चोपड़े अहिल्या शिक्षण संस्था सांगलीचे अध्यक्ष आहेत.प्रा.संजय सिंगाड़े सर हे स्वागत अध्यक्ष आहेत.
पाहिले साहित्य संमेलन २०१७ ला सोलापुर येथे झाले। दूसरे साहित्य सम्मेलन २०१८ ला लातूर येथे झाले। तीसरे साहित्य सम्मलेन म्हसवड जि सातारा येथे २०१९ला झाले। चौथे साहित्य सम्मलेन मा आमदार गणपतराव देशमुख यांच्या म्हणण्यानुसार संगोला येथे जाहीर झाले होते। पूर्ण तैयारी झाली होती। पण कोविड १९ मुळे स्थगित करण्यात आले होते ‘ हे सम्मलेन स्वर्गीय गाणपतराव देशमुख यांच्या स्मरणार्थ होणार आहे,सर्व साहित्य सम्मेलन तीन दिवसाची झाली आहेत. २५ ते ३० हजार विविध क्षेत्रातील मान्यवरांनी देशभरतुन हजेरी लावलेली आहे, या सम्मेलनास किमान ४० हजार विविध क्षेत्रातील मान्यवर हजेरी लावण्याची आपेक्षा आहे, या संमेलनात दोन दिवस भरगच्च असे कार्यक्रम आहेत,उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री श्री. नितीनजी गडकरी यांच्या हस्ते,खा.डॉ.विकासजी महात्मे, आ. राम शिंदे, श्रीमती रतन गणपतराव आ.प्रशांत परिचारक.गोपीचंद पडळकर,आ.सुभाष देशमुख, डॉ. अनिकेत देशमुख, श्री. गणेश हाके, मा.आ.रामराव वडकुते,मा.आ. विजय देशमुख,श्री.चंद्रकांतदादा देशमुख,डॉ.बाबासाहेब देशमुख,राणी माने,आदि मान्यवरांच्या हस्ते करण्यात येईल,भंडारा उधळून येळकोट येळकोट जय मल्हारच्या घोषणा देत साहित्य संमेलनाचे उद्घाटन होईल, यामध्ये नविन साहितिकांच्या साहित्याचे प्रकाशन होईल,शिक्षण साहित्य पत्रकारिता वैद्यकीय सामाजिक प्रशासन क्षेत्रातील १० आदर्श मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरव करण्यात येईल,स्वर्गीय आमदार गणपतराव देशमुख आदर्श आमदार पुरस्कार देण्यात येईल. तसेच भारत देश्यातील एक आदर्श लोकसेवक मुख्यमंत्री यांची निवड करणार आहोत आणि एक लक्ष रुपये शाल,श्रीफळ,काठि, घोंगडी देऊन धनगर जमाती मार्फ़त पुरस्कार देऊन भव्य सत्कार करण्यात येईल. सम्मलेन अध्यक्ष यांचे भाषण झाल्यानंतर उद्घाटन सोहळा संपेल.रविवार दिनांक २४/७/२०२२ रोजी दिवसभर परिसवांद चर्चा सत्र अणि व्याख्याने होतील, त्यानंतर समारोप सोहळा नवी दिल्लीचे मुख्यमंत्री श्री.अरविंदजी केजरीवाल,आ.दिनेश मोहनिया नवी दिल्ली,संमेलनाध्यक्ष श्री.आर.एस. चोपडे,आ.दत्तामामा भरणे,आ. शहाजीबापू पाटील,मा.मंत्री, अण्णासाहेब डांगे,मा.आ.रामहरी रुपनवर,मा.आ.महादेवजी जानकर,मा.आ.प्रकाशअण्णा शेंडगे, मा.आ.हरिदास भदे,मा.आ. नारायणआबा पाटील,मा.आ.रमेश शेंडगे,श्री.विष्णू माने,संस्थापक अध्यक्ष डॉ.अभिमन्यू टकले,प्रा. संजय शिंगाडे आदि मान्यवरांच्या उपस्थितीत समारोपीय कार्यक्रम होणार आहे,यवतमाळ जिल्ह्यातील व राज्यातील सर्व क्षेत्रातील सन्माननीय मान्यवर यांनी उपस्थित रहाण्याचे आवाहन समाजाचे नेते श्री.पांडुरंगजी खांदवे,श्री.वसंतराव ढोके,श्री.श्रीधर मोहोड,श्री.राजेश गायनर,धनगर अधिकारी कर्मचारी संघटनेचे श्री.पवन थोटे,व संयोजन समिती मार्फत करण्यात येत.
आदिवासी धनगर साहित्य संमेलन, सांगोला
जनोपचार,सांगोला मे होने जा रहे आदिवासी धनगर साहित्य संमेलन मे राज्यके सभी हिस्सो से सहभागी होने कि अपिल डॉक्टर अभिमन्यू टकले इंहोने की
तेईस जुलै को यह संमेलन होणे जा रहा है
विविध क्षेत्रो से चालीस हजार से ज्यादा लोग संमेलम मे संमिलीत होनेकी जनकारी भी पत्रकार परिषद मे दि गयी
इस वक्त अशोक हटकर, शरद वासतकार इनकी उपस्थिती थी
पत्रकार परिषद खामगाव जि बुलढाणा श्री आशोक हटकर साहेब समाज सेवक आदिवासी धनगर साहित्य संमेलन २३|२४जुलै २०२२ सांगोला महाराष्ट्र राज्य पत्रकार परिषदेत मनोगत व्यक्त करताना
पत्रकार परिषद खामगाव जि बुलढाणा श्री आशोक हटकर साहेब समाज सेवक, सभापती बाजार समिती, खामगाव जि बुलढाणा, यांनी आज आदिवासी धनगर साहित्य संमेलन २३|२४जुलै २०२२सांगोला महाराष्ट्र राज्य पत्रकार परिषदेत मनोगत व्यक्त करताना.
सांगोला मध्ये 23 व 24 जुलैला आदिवासीं धनगर साहित्य संमेलनाचे आयोजन
मुंबई(प्रतिनिधी):-आदिवासीं धनगर समाजाचे चौथे साहित्य संमेलनाचे आयोजन दिनांक 23 व 24 जुलै 2022 रोजी सांगोला येथे करण्यात आले असल्याचे अध्यक्ष आर.एस.चोपडे यांनी कुपवाड येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक या ठिकाणीं पत्रकार परिषदेत जाहीर केले.या दोन दिवस चालणाऱ्या साहित्य संमेलनात ग्रंथदिंडी,उदघाटन, परिसंवाद,सांस्कृतिक कार्यक्रम,कवी संमेलन, चर्चासत्र,व्याख्याने,आदि भरगच्च कार्यक्रम होणार असल्याने महाराष्ट्रामधील धनगर समाज बांधवानी या संमेलनाचा लाभ घ्यावा. सोलापूर येथे 2017 साली पहिले आदिवासी धनगर समाज साहित्य संमेलन,लातूर येथे 2018 दुसरे आदिवासी धनगर समाज साहित्य संमेलन,तर म्हसवड येथे 2019 साली तिसरे आदिवासी धनगर समाज साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले.चौथे आदिवासी धनगर समाज साहित्य संमेलन आमदार गणपतराव देशमुख यांच्या इच्छानुसार सन 2020 मध्ये जाहिर केले होते,परंतु कोरोना प्रादुर्भाव काळामुळे रद्द करण्यात आले होते. ते आता माजी आमदार गणपतराव देशमुख स्मृतीप्रित्यर्थ चौथ्या साहित्य संमेलनाचे आयोजन सांगोला येथे करण्यात येत आहे.असे अध्यक्ष आर एस चोपडे यांनीं बैठकीत सांगितले. या बैठकीत साहित्य संमेलनाचे संस्थापक अभिमन्यू टकले, कार्याध्यक्ष विष्णु देशमुख,कुंडलिक आलदर,संजय शिंगाडे, माजी महापौर संगीता खोत,नगरसेवक विष्णु माने,उद्योजक पांडुरंग रुपनर व इतर मान्यवर उपस्थित होते.
दिनांक २३|२४ जुलै रोजी सांगोला येथे साहित्य पढंरी भरनार
संपादक दिलीप एडतकर
आमरावती, शुक्रवार दिनांक १|७|२०२२ .
रोजी येथे मा.ज्ञानेश्वर जी ढोमणे ऑडीटर वर्ग एक पदावरून निवृत्त झाले. त्या निमीत्त त्यांनी स्नेह मेळावा आयोजित केला होता.अकोला आमरावती, नागपूर, यवतमाळ येथून त्यांचे अनेक मित्र, नातेवाईक, अधिकारी, कर्मचारी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. अध्यक्ष स्थानी दैनिक विदर्भ मतदार चे संपादक दिलीपभाऊ एडतकर हे होते.
डाॅ.अभिमन्यु टकले संस्थापक आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य.श्री प्रभाकर दिवनाले महाराज धर्मगुरू विदर्भ धनगर धर्मपीठ,श्री घोडस्कर महाराज आमरावती धनगरधर्मपीठ,उमेश घुरडे संचालक बाजार समिती यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री दिलीप एडतकर अध्यक्षीय भाषण करताना म्हणाले शासकीय सेवेतील अनेक अधिकारी सेवेत असतानाच खुर्चीत बसून रिटायर झाल्या सारखे वर्तन करत असतात. पण ज्ञानेश्वर जी ढोमने हे शासकीय सेवेतून रिटायर झाले आहेत.पण ते सामाजिक कार्यातून कधीही रिटायर होणार नाहीत. श्री ज्ञानेश्वर ढोमने यांच्या सारख्या अधिकार्याची शासनाला गरज होती आता त्यांच्या सारख्या माणसांची समाजाला गरज आहे. पुढे बोलताना ते म्हणाले या ठिकाणी आज डाॅ.अभिमन्यु टकले उपस्थित आहेत त्यांच्या माध्यमातून साहित्य संमेलन समाजाचा चांगला उपक्रम सुरू झाला आहे. समाजाचे लोक तो कार्यक्रम घेत आहेत. या वर्षी जा ठिकाणी राज्यातील सर्वात जास्त धनगर समाज आहे तो जिल्हा सोलापूर आणि सर्वात जास्त धनगर समाज असलेला तालुका सांगोला. या सांगोला तालुक्यातील लोक साहित्य संमेलन घेत आहेत.दिनांक २३|२४ जुलै २०२२ रोजी सांगोला धनगर नगरी साहित्य पंढरी होनार आहे.या साहित्य पंढरचे विदर्भ अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर ढोमने आहेत. या साहित्य पढंरी मध्ये राज्यातील ना. धो.महानोर सारख्या नामवंत साहित्यीकांनी हजेरी लावलेली आहे. राज्यातील समाजाचे सर्व क्षेत्रातील बौद्धिक लोक विचारांची देवाणघेवाण करत असतात. या साहित्य पंढरी मध्ये या वर्षी पासून खान्देश आणि विदर्भातील सर्व बौद्धिक मंडळीनी साहित्य संमेलनात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. तसेच येथून पुढे साहित्य संमेलनाला सर्वतोपरी मदत केली जाईल व या साहित्य पढंरी सोबत आम्ही सदैव असू असे म्हणाले.
या ठिकाणी अनेक विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मत व्यक्त करताना सांगीतले की श्री ज्ञानेश्वर ढोमने समाजाशी नाळ जुळलेला कुशल संघटक असून त्यांनी सक्रिय समाकारण आणि राजकारण करावे .
श्री ज्ञानेश्वर ढोमने सत्काराला उत्तर देताना म्हणाले मी जा समाजात जनमाला आलो त्याचे ऋण फेडण्यासाठी मी समाजकारण करत आलो. अनेक अडचणींवर मात करत सेवा निव्रुत्त झालो आहे.माझी शासकीय सर्व बंधनातून मुक्त झालो असून फूल टाईम समाज सेवा करणार आहे याची सुरवात आज पासून आदिवासी धनगर साहित्य संमेलन सांगोलाची तयारी करणार आहे.
डाॅ.अभिमन्यू टकले मनोगत व्यक्त करताना म्हणाले नोकरी तर सर्वच करतात पैसा सर्वच कमवतात पण सर्वात मोठ धन समाज आहे. श्री ज्ञानेश्वर ढोमने सर निव्रुत्त होताहेत त्यांच्या साठी मी आलो नाही तर ज्या ज्ञानेश्वर ढोमणे नी नोकरी करत समाज सेवा केली त्या साठी मी आलो आहे.श्री ज्ञानेश्वर ढोमने सर यांची आयुष्यातील एक रोल पुरा झाला आहे दुसरा सुरू झाला आहे. त्यांनी महाराष्ट्र राज्यातील जनतेची सेवा करावी. सुखरूप निव्रुत्त बद्दल अभिनंदन तर पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.साहित्य संमेलन तळा गाळातील जनते पर्यंत पोहचवा असे अवाहन केले.
अनेक मान्यवरांनी आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य हा एक समाजा साठी अभिमानास्पद,सर्व समावेशक स्तुत्य उपक्रम असल्याचे मनोगत व्यक्त केले.
श्री ज्ञानेश्वर ढोमणे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला.
श्री राजू डांगे यांनी सुत्र संचालन केले.आभार व्यक्त करून तीन तासाचा कार्यक्रम संपला.
आदिवासी धनगर समाज साहित्य संमेलन, सांगोला येथे होत आहे, करीता आपल्या सर्व साहित्यकार्यकर्ता यांच अभिनंदन करतो
आयोजक श्री डाँ अभिमन्यू टकले सर,
आपण एक धनगर समाजाला दिशा आणि दिक्षा देत आहात, या संमेलनातुन जनजागृती अभियान लोकांन पर्यंत पोचवण्यासाठी जे काही कार्य आपण करत आहात
धनगर धर्म पीठाच्या माध्यमातून समाज प्रबोधन प्रबोधनकार वक्ते प्रवक्ते आहे ते या कार्यालासर्व साधूसंतांचे विचार प्रबोधनकार महाराज मंडळी कडुन देण्यात येत आहे, आपल संत हुर्दयी जिव्हाळ्याने भरलेल अतोनात प्रेम आहे करीता आपणास कोणत्या शब्दात
व्यक्किमत्वाबद्दल लिहितांना कसा व्यक्त होऊ हा प्रश्न पडतो,, आपण आपल्या कार्याच्या दृष्टीने दिलखुलास मित्र,, की सच्चा दिलाचा निर्मळ माणुस,,उपमा देऊ कशाची,,?
सर तुम्हाला चंद्राची दिली तर
चंद्रावर डाग आहे,
सुर्याची दिली तर सूर्यावर आग आहे,,
तुम्हाला उपमेची गरजच काय ,,
उपमेलाच तुमची गरज आहे,,
अशा विविधांगी छटांनी निखरलेल्या व्यक्तीमत्वास ह्रध्दस्त अंतःकरणातुन आपणास या संमेलनाच्या मी
माझ्या यवतमाळ जिल्ह्यातील सर्व धनगर समाजाच्या वतीने मनपूर्वक
हार्दिक हार्दिक
शुभेच्छा
देत आहे
जयगुरु जय मल्हार जय रामकृष्ण हरी जय माऊली
आपला नम्र सेवक
रमेश कचरे